'मी' आहे म्हणून 'सगळे' आहेत या ऐवजी सगळे' आहेत म्हणून'मी' आहे हा विचार ठेवा आयुष्यात कधीच'एकटेपणा'येणार नाही..!!
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात..
from : Marathi Suvichar